ग्रीन बिल्डिंग टेक्नॉलॉजी कॉन्फरन्स

सीआयआय जीबीएस, दक्षिण महाराष्ट्र विभाग, कोल्हापूर यांचेतर्फे २५ जुलै २०१९ रोजी ग्रीन बिल्डींग व ग्रीन फॅक्टरी तंत्रज्ञान या विषयावर एक कार्यसत्र आयोजित करण्यात आले होते.

त्यामध्ये सीआयआय जीबीएसचे राष्ट्रीय पातळीवरील विविध तज्ज्ञ तसेच ज्ञानदीप फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. सु. वि. रानडे व विश्वस्त डॉ. गिरीश कुलकर्णी आणि आर्किटेक्ट सौ. गिरिजा कुलकर्णी यांनी या तंत्रज्ञानाची प्रमुख वैशिष्ठ्ये,  यशस्वी ग्रीन प्रकल्प यांची माहिती दिली. 

Read more ...

सौरऊर्जेतून वीज निर्मिती

सौरऊर्जा ही विनामूल्य व कधीही न संपणारी आहे. पृथ्वीवर असणाऱ्या कोळसा तेल व नैसर्गिक वायू यांची एकूण साठविलेली ऊर्जा ही २० दिवसांच्या सौरऊर्जेइतकी आहे.

Read more ...

स्वच्छ भारत - व्याप्ती आणि संधी

भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रभाई मोदी यांनी  आपल्या देशात ‘स्वच्छ भारत’ हे जन आंदोलन सुरू करून एक स्वागतार्ह पाउल उचलले आहे. या आंदोलनात सर्वसामान्यांना ‘कचरा सफाई’ हे मुख्य उद्दिष्ट दिसत असले तरी असले तरी स्वच्छ भारत या संकल्पनेची व्याप्ती फार मोठी आहे.

Read more ...

खार्‍या पाण्यापासून गोडे पाणी

खार्‍या पाण्यापासून गोडे पाणी मिळविण्याचे नवे तंत्रज्ञान - प्रतिरसाकर्षण
पावसाचे पाणी शुद्ध असले तरी चातकासारखे ते आपल्याला वरच्यावर झेलून घेता येत नाही. ते जमिनीवर पडले की त्यात माती, सेंद्रिय पदार्थ व क्षार मिसळून ते दूषित होते. नदीनाल्यातील पाणी गढूळ असते व वापरण्यापूर्वी ते गाळून घ्यावे लागते. जमिनीखालचे पाणी स्वच्छ दिसले तरी त्यात क्षार विरघळलेले असतात. जलशुद्धीकरण व्यवस्थेत पाण्यातील क्षार वेगळे केले जात नाहीत. पाणी खारे असेल (उदा. समुद्राचे पाणी) तर ते आपणास पिण्यासाठी वापरता येत नाही.

Read more ...

घरबांधणीमध्ये सौरऊर्जेचा उपयोग

सूर्यशक्ती ही विनामूल्य व कधीही न संपणारी आहे. पृथ्वीवरील सर्व सजीव सष्टीसाठी याची आवश्यकता आहे. पृथ्वीवर असणाऱ्या कोळसा तेल व नैसर्गिक वायू यांची एकूण साठविलेली ऊर्जा ही २० दिवसांच्या सूयेप्रकाशातकी आहे. पथ्वीच्या वातावरणाबाहेर दर चौरस मीटरला १३०० वॅट सौरऊर्जा असते.

Read more ...